*कष्टाची भाकरी गोड लागली...*
*लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...*
*चेहरा आरशासारखा स्वच्छ होता,*
*मुखवटा लावणे जमलेच नाही...*
*जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,*
*कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...*
*जीवन साधे सरळ आहे...*
*भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही...*
*प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली*
*आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...*
*लुटावे कुणाला कधी जमलेच नाही...*
*चेहरा आरशासारखा स्वच्छ होता,*
*मुखवटा लावणे जमलेच नाही...*
*जे लाभले ते आनंदाने स्वीकारले,*
*कष्ट नाकारणे कधी जमलेच नाही...*
*जीवन साधे सरळ आहे...*
*भूल थापा मारणे, खोटे बोलणे, फसवणे जमलेच नाही...*
*प्रत्येक वेळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची मोट बांधली*
*आजपर्यंत काही कमी पडलेच नाही...*
No comments:
Post a Comment