अंड्या मध्ये प्लास्टिक...
तांदळामध्ये प्लास्टिक...
बिसलरी मध्ये प्लास्टिक...
खव्या मध्ये भेसळ...
दुधात पाण्याची भेसळ...
भाजी पाल्यात गटाराचे पाणी,
कलिंगड खावे तर कलर चे इंजेक्शन,
डाळिंबाच्या ज्युस मध्ये साकारीन ची भेसळ,
चॉकलेट मध्ये किडे,
चिकन खावे तर इंजेक्शन मारून कोंबडी फुगवलेली,
मच्छी खावी तर ताजी चा पत्ताच नाही,
मटन खावे तर कुत्री कापलेली,
पाणी पुरी खावी तर मुतलेला भय्या हातात लोटा पकडून,
वडा पाव खाल्ला तर वड्या मध्ये झुरळ,
मेकअप करावी तर डुप्लिकेट मटेरियल,
गाडीत डिझल भरावे तर पंप वाले कट मारतात,
पेट्रोल भरावे तर रॉकेल ची भेसळ,
बँकेत पैसे ठेवावे तर कोणतरी घेऊन पळतो,
बँकेतून पैसे काढले तर टॅक्स लागतो,
पैसे जास्त जमा केले तर विचारतात आले कुठून,
जमीन विकली तर बिल्डर पळतो,
स्वतःच्या जमिनीवर घर बांधले तर पालिका तोडते,
प्रेम करावे तर Gf चे घर वाले धुवतात,
लग्न करावे तर नोकरी नाही,
कंटाळा आला म्हणून 10 मिनिटे घरा बाहेर बाईक वर पडलो तर हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये दंड.
प्लॅट फॉर्म वर मित्रा ला सोडायला गेलो तर 500 रुपये दंड.
शाळेत ऍडमिशन ला गेलो तर आधार कार्ड नाही म्हणून प्रवेश बंद.
60 वर्षा वरील म्हाता-या आजोबाला ST चा प्रवास मोफत पण बस स्थानकावर 4 पावले आजोबा मागे उभे राहिले तर ड्रायव्हर बस थांबवत नाही.
मेहनत करून पोलिसात भरती व्हावे तर दिवस भर उन्हात उभे राहा.
RTO मध्ये भरती व्हावे तर धूळ खात मरा.
आयुष्य भर इमानदारीत नोकरी करावी तर PF खाऊन पळतो मालक.
यात्रा पालखी मध्ये थोडा वेळ नाचावे तर बेवड्याला सोडून पकडतात पोलीस.
2 दिवस देवदर्शनाला जावे तर घरदार साफ करतात चोर.
निवडणूक जवळ आल्यावर पाया पडतात नेते, निवडून आल्यावर बघत पण नाही खोटे.
फेरीवाले झालेत गल्लो गल्ली जाम
चालून देत नाही जनतेला सरेआम.
कच-याने झाली सामान्य जनता बेहाल.
15 लाख देण्याचे दिले त्यांनी वचन
सत्ता संपत आली आत्ता भूल जाए वतन...!
सरकार माय बापा जगू तरी कसे?
तुम्हीच सांगा मी तुम्हाला मत देऊ तरी कसे???
तांदळामध्ये प्लास्टिक...
बिसलरी मध्ये प्लास्टिक...
खव्या मध्ये भेसळ...
दुधात पाण्याची भेसळ...
भाजी पाल्यात गटाराचे पाणी,
कलिंगड खावे तर कलर चे इंजेक्शन,
डाळिंबाच्या ज्युस मध्ये साकारीन ची भेसळ,
चॉकलेट मध्ये किडे,
चिकन खावे तर इंजेक्शन मारून कोंबडी फुगवलेली,
मच्छी खावी तर ताजी चा पत्ताच नाही,
मटन खावे तर कुत्री कापलेली,
पाणी पुरी खावी तर मुतलेला भय्या हातात लोटा पकडून,
वडा पाव खाल्ला तर वड्या मध्ये झुरळ,
मेकअप करावी तर डुप्लिकेट मटेरियल,
गाडीत डिझल भरावे तर पंप वाले कट मारतात,
पेट्रोल भरावे तर रॉकेल ची भेसळ,
बँकेत पैसे ठेवावे तर कोणतरी घेऊन पळतो,
बँकेतून पैसे काढले तर टॅक्स लागतो,
पैसे जास्त जमा केले तर विचारतात आले कुठून,
जमीन विकली तर बिल्डर पळतो,
स्वतःच्या जमिनीवर घर बांधले तर पालिका तोडते,
प्रेम करावे तर Gf चे घर वाले धुवतात,
लग्न करावे तर नोकरी नाही,
कंटाळा आला म्हणून 10 मिनिटे घरा बाहेर बाईक वर पडलो तर हेल्मेट नाही म्हणून 500 रुपये दंड.
प्लॅट फॉर्म वर मित्रा ला सोडायला गेलो तर 500 रुपये दंड.
शाळेत ऍडमिशन ला गेलो तर आधार कार्ड नाही म्हणून प्रवेश बंद.
60 वर्षा वरील म्हाता-या आजोबाला ST चा प्रवास मोफत पण बस स्थानकावर 4 पावले आजोबा मागे उभे राहिले तर ड्रायव्हर बस थांबवत नाही.
मेहनत करून पोलिसात भरती व्हावे तर दिवस भर उन्हात उभे राहा.
RTO मध्ये भरती व्हावे तर धूळ खात मरा.
आयुष्य भर इमानदारीत नोकरी करावी तर PF खाऊन पळतो मालक.
यात्रा पालखी मध्ये थोडा वेळ नाचावे तर बेवड्याला सोडून पकडतात पोलीस.
2 दिवस देवदर्शनाला जावे तर घरदार साफ करतात चोर.
निवडणूक जवळ आल्यावर पाया पडतात नेते, निवडून आल्यावर बघत पण नाही खोटे.
फेरीवाले झालेत गल्लो गल्ली जाम
चालून देत नाही जनतेला सरेआम.
कच-याने झाली सामान्य जनता बेहाल.
15 लाख देण्याचे दिले त्यांनी वचन
सत्ता संपत आली आत्ता भूल जाए वतन...!
सरकार माय बापा जगू तरी कसे?
तुम्हीच सांगा मी तुम्हाला मत देऊ तरी कसे???
No comments:
Post a Comment